
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनो....सहज एक कविता सुचली..जे मनात होते ते कागदावर उमटले आता ते तुमच्या पर्यन्त पोचवत आहे...कदचित चुकिचे वाटेलही...पण जे वाटले ते वाटले....बघा कविता कशी वाटते.
आमचे देशप्रेम सरले का???
शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.
घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार.
वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.
त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???
त्यांनी मारायचे..
आम्ही बघायचेइतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???
प्रशांत रेडकर
0 comments:
Post a Comment